सरदार वल्लभभाई पटेल (१८५७-१९५०)
गुजरात राज्यतील खेडा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाचे व स्वतंत्र आंदोलनचे थोर नेते. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान. सुमारे ५०० देशी संस्थानाचे भारतात घडवून आणलेले विलीनीकरण व हैद्राबादच्या निजामाविरुद्ध पोलिस कारवाई करून हैदराबादचे भारतात घडवून आणलेले विलीनीकरण हि सरदारांची सर्वात मोलाची कामगिरी. पोलादी पुरुष म्हणून परिचित. भारतरत्न मरणोत्तर १९९१ पुरस्काराने सन्मानित, भारताचे बिस्मार्क.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा