मदर टेरेसा (१९१०-१९९७)
मूळ अल्बेनियन. १९४६ साली भारतात आगमन, समाजसेवेच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्माचा प्रसार, समाजाने झिडकारलेल्या व असाध्य रोग्यांना पिडीत अशा लोकांत कार्य व सेवा. मिशनरीज ऑफ चारिटी या जगप्रसिद्ध संस्थेच्या शांततेसाठी नोबेल पुरस्कार १९७९, व १९८० साली भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित.
मूळ अल्बेनियन. १९४६ साली भारतात आगमन, समाजसेवेच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्माचा प्रसार, समाजाने झिडकारलेल्या व असाध्य रोग्यांना पिडीत अशा लोकांत कार्य व सेवा. मिशनरीज ऑफ चारिटी या जगप्रसिद्ध संस्थेच्या शांततेसाठी नोबेल पुरस्कार १९७९, व १९८० साली भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा