वॉरन हेस्टिंगची कारकीर्द - [ १७७२ - १७८५ ]
* सन १७७२ साली हेस्टिंग याची बंगालचा गवर्नर म्हणून नियुक्त झाला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावलेली होती. बंगालमध्ये अराजकसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शहा आलम बादशाहने मराठ्यांचा आश्रय घेतला होता. मराठे व हैदर या दोन सत्ता प्रबळ बनल्या होत्या. हेस्टिंगने कंपनीच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या महसुली व सुधारणा केल्या. व कंपनीचा खजिना भरून काढण्यासाठी न्यायान्याय याची चाड बाळगली नाही.
* हेस्टिंगच्या काळात पहिल्या इंग्रज व मराठा युद्धाचा १७७८ - ८२ मध्ये झाला. नारायणरावानंतर वधानंतर राघोबा पेशवा बनला होता. सालबाईच्या तहाने १७८२ मध्ये हे युद्ध थांबले. इंग्रजांना मराठ्यापासून ठाणे व साष्ठी ठिकाणे व १२ लाख रुपये प्राप्त झाले.
* दक्षिणेत म्हैसूरचे राज्य गिळंकृत करून हैदर अलीने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. या हैदरबरोबर सन १७६६ - ६९ या काळात इंग्रजांचे पहिले युद्ध घडून आले होते. परंतु इंग्रजांना त्यात फारसे यश मिळाले नव्हते. हैदरशी दुसरे युद्ध सन १७८० मध्ये सुरु झाले होते. हैदर १७८२ मध्ये मृत्यू पावल्यावर त्याच्या पुत्राने टिपूने हे काम चालूच होते. शेवटी सन १७८४ मध्ये मंगलोरच्या तहाने इंग्रजांना फारसा काही फायदा झाला नाही.
* इतिहासकार कॉटन च्या मते सन १७८४ मध्ये विलायत सरकारने [ पिट्स इंडिया अक्ट मंजूर करून कंपनीवर देखरेख करणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती केली. कलकत्त्याच्या गवर्नर जनरलला निर्णायक अधिकार प्राप्त झाले. मुंबई व मद्रासचे गवर्नर त्याच्या पूर्ण वर्चस्वाखाली आले.
* सन १७७२ साली हेस्टिंग याची बंगालचा गवर्नर म्हणून नियुक्त झाला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावलेली होती. बंगालमध्ये अराजकसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शहा आलम बादशाहने मराठ्यांचा आश्रय घेतला होता. मराठे व हैदर या दोन सत्ता प्रबळ बनल्या होत्या. हेस्टिंगने कंपनीच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या महसुली व सुधारणा केल्या. व कंपनीचा खजिना भरून काढण्यासाठी न्यायान्याय याची चाड बाळगली नाही.
* हेस्टिंगच्या काळात पहिल्या इंग्रज व मराठा युद्धाचा १७७८ - ८२ मध्ये झाला. नारायणरावानंतर वधानंतर राघोबा पेशवा बनला होता. सालबाईच्या तहाने १७८२ मध्ये हे युद्ध थांबले. इंग्रजांना मराठ्यापासून ठाणे व साष्ठी ठिकाणे व १२ लाख रुपये प्राप्त झाले.
* दक्षिणेत म्हैसूरचे राज्य गिळंकृत करून हैदर अलीने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. या हैदरबरोबर सन १७६६ - ६९ या काळात इंग्रजांचे पहिले युद्ध घडून आले होते. परंतु इंग्रजांना त्यात फारसे यश मिळाले नव्हते. हैदरशी दुसरे युद्ध सन १७८० मध्ये सुरु झाले होते. हैदर १७८२ मध्ये मृत्यू पावल्यावर त्याच्या पुत्राने टिपूने हे काम चालूच होते. शेवटी सन १७८४ मध्ये मंगलोरच्या तहाने इंग्रजांना फारसा काही फायदा झाला नाही.
* इतिहासकार कॉटन च्या मते सन १७८४ मध्ये विलायत सरकारने [ पिट्स इंडिया अक्ट मंजूर करून कंपनीवर देखरेख करणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती केली. कलकत्त्याच्या गवर्नर जनरलला निर्णायक अधिकार प्राप्त झाले. मुंबई व मद्रासचे गवर्नर त्याच्या पूर्ण वर्चस्वाखाली आले.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा