१.१.६ मृत्यूदर घटण्याची कारणे
* दुष्काळ व साथीच्या रोगांवर नियंत्रण - स्वातंत्र्यापूर्वी दुष्काळ आणि साथीच्या रोगामुळे फार मोठ्या प्रमाणात लोक मृत्यू पडत असत. वाहतुकीची साधने विकसित नसल्याने दुष्काळात मोठ्या प्रमाणात प्राणहानी होत असे. दुसऱ्या बाजूला शास्त्रीय शोधांचा परिणाम म्हणून साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळाले आहे. देवी व प्लेग यासारख्या रोगांना पायबंद घातला गेला आहे, यामुळेही मृत्यूदर घटला आहे.
* आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ - ग्रामीण भागातही आता आरोग्याच्या सोयी झाल्यामुळे, तसेच शासनाने आरोग्यविषयक सुविधा वाजवी किमतीला उपलब्द करून दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय हि बाबदेखील मृत्यूदर घटविण्यास कारक ठरली आहे. अनेक आजारांनी सुरवात पिण्याच्या पाण्याशी निगडीत असते. लक्षात घेतले तर मृत्यूदर घटविण्यात त्याचे योगदान लक्षात येईल.
* लोकसंख्येतील निव्वळ वृद्धीदर उच्च - २० व्या शतकात प्रारंभी जननदर व मृत्यूदर उच्च असल्याने निव्वळ वृद्धीदर कमी होता. पण नंतरच्या काळात मृत्यूदर झपाट्याने घटला. पण जननदरात तुलनेने कमी घट झाल्याने लोकसंख्या वाढीचा निव्वळ दर वाढला.
* दुष्काळ व साथीच्या रोगांवर नियंत्रण - स्वातंत्र्यापूर्वी दुष्काळ आणि साथीच्या रोगामुळे फार मोठ्या प्रमाणात लोक मृत्यू पडत असत. वाहतुकीची साधने विकसित नसल्याने दुष्काळात मोठ्या प्रमाणात प्राणहानी होत असे. दुसऱ्या बाजूला शास्त्रीय शोधांचा परिणाम म्हणून साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळाले आहे. देवी व प्लेग यासारख्या रोगांना पायबंद घातला गेला आहे, यामुळेही मृत्यूदर घटला आहे.
* आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ - ग्रामीण भागातही आता आरोग्याच्या सोयी झाल्यामुळे, तसेच शासनाने आरोग्यविषयक सुविधा वाजवी किमतीला उपलब्द करून दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय हि बाबदेखील मृत्यूदर घटविण्यास कारक ठरली आहे. अनेक आजारांनी सुरवात पिण्याच्या पाण्याशी निगडीत असते. लक्षात घेतले तर मृत्यूदर घटविण्यात त्याचे योगदान लक्षात येईल.
* लोकसंख्येतील निव्वळ वृद्धीदर उच्च - २० व्या शतकात प्रारंभी जननदर व मृत्यूदर उच्च असल्याने निव्वळ वृद्धीदर कमी होता. पण नंतरच्या काळात मृत्यूदर झपाट्याने घटला. पण जननदरात तुलनेने कमी घट झाल्याने लोकसंख्या वाढीचा निव्वळ दर वाढला.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा