१.४ मानवी संसाधन विकास सद्यस्थिती व प्रश्न
* शिक्षण - शिक्षणाबाबत संख्यात्मक प्रगती प्रशंसनिय आहे. या प्रगतीमुळे भारताचा जागतिक मानवी संसाधन स्त्रोतात तिसरा क्रमांक लागतो.
* साक्षरतेचा स्तर १९५१ साली फक्त १८.३% होता. तो आता २०११ साली ६५% पेक्षा अधिक झाला आहे.
* अपुरी व्यवस्था - साक्षरतेचा स्तर १००% नेण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करणे आवश्यक आहे.
* व्यावसायिक तंत्रशिक्षण अपुरे - एकूण संशोधन विकासावर विकसित देश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३% भाग खर्च करतात. तर आपले हे प्रमाण १ टक्क्यापेक्षा कमी आहे. देशाच्या तंत्रविषयक व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपली शिक्षणव्यवस्था अपयशी ठरल्याने सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
* गुणवत्तेचा प्रश्न - गुणवत्तेच्या निकषावर सर्वच स्तरावर आपल्या शिक्षण पद्धतीत खूपच उणीवा दिसतात. साक्षरता व उच्च शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच वाढता दैववाद व अंधश्रद्धा देखील दिसतात.
* आरोग्य - आरोग्य सुविधेबाबत गेल्या ६ दशकात भरीव कामगिरी झालेली दिसते. वैद्यकीय सुविधांचा परिणाम म्हणून १९५१ साली सरासरी आयुर्मान फक्त ३२ होते ते २००१ साली ६३.३ वर्षे झाले आहे.
* शिक्षण - शिक्षणाबाबत संख्यात्मक प्रगती प्रशंसनिय आहे. या प्रगतीमुळे भारताचा जागतिक मानवी संसाधन स्त्रोतात तिसरा क्रमांक लागतो.
* साक्षरतेचा स्तर १९५१ साली फक्त १८.३% होता. तो आता २०११ साली ६५% पेक्षा अधिक झाला आहे.
* अपुरी व्यवस्था - साक्षरतेचा स्तर १००% नेण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करणे आवश्यक आहे.
* व्यावसायिक तंत्रशिक्षण अपुरे - एकूण संशोधन विकासावर विकसित देश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३% भाग खर्च करतात. तर आपले हे प्रमाण १ टक्क्यापेक्षा कमी आहे. देशाच्या तंत्रविषयक व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपली शिक्षणव्यवस्था अपयशी ठरल्याने सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
* गुणवत्तेचा प्रश्न - गुणवत्तेच्या निकषावर सर्वच स्तरावर आपल्या शिक्षण पद्धतीत खूपच उणीवा दिसतात. साक्षरता व उच्च शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच वाढता दैववाद व अंधश्रद्धा देखील दिसतात.
* आरोग्य - आरोग्य सुविधेबाबत गेल्या ६ दशकात भरीव कामगिरी झालेली दिसते. वैद्यकीय सुविधांचा परिणाम म्हणून १९५१ साली सरासरी आयुर्मान फक्त ३२ होते ते २००१ साली ६३.३ वर्षे झाले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा