१.१.९ लोकसंख्येची ग्रामीण शहरी विभागणी किंवा नागरीकरण
* नागरीकरणामध्ये सन १९७१ पासून सातत्याने वाढ होत असून १९७१ साली नागरीकरणाचे प्रमाण २०.७% होते ते २००१ मध्ये २७.७८ असे वाढलेले दिसते.
* भारतातील नागरी भागात राहणाऱ्यांची एकूण संख्या फक्त चीनचा अपवाद सोडता इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे.
* १९५१ नंतर एकूण लोकसंख्या २.८४ पट वाढली असली तरीही नागरी लोकसंख्या मात्र ४.५८ पट वाढली आहे. नागरीकरणाचा दर अधिक असल्याचे स्पष्ट होते.
* शहरांची लोकसंख्या १९६१ साली २७०० होती. ती २००१ साली बदलल्याने ५,१०० झाली.
* नागरीकरणाबाबत विविध राज्यांच्या तौलनिक स्थितीत विशेष फरक दिसतो. १९८१ ते १९९१ या दशकात ओरिसा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, व राजस्थान या राज्यात नागरीकरणाचा वेग अधिक दिसतो.
* एकूण नागरी लोकसंख्येपैकी ३५% लोकसंख्या महाराष्ट्र, गुजरात, आणि तामिळनाडू येथे केंद्रित झाली आहे.
* नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे औद्योगीकीकरणासाठी आणि कृषी विकासासाठी करण्यात आलेली सार्वजनिक गुंतवणूक आहे.
* नागरीकरणाचा दर २०१०-१५ या काळासाठी २.४% अभिप्रेत आहे.
* नागरीकरणामध्ये सन १९७१ पासून सातत्याने वाढ होत असून १९७१ साली नागरीकरणाचे प्रमाण २०.७% होते ते २००१ मध्ये २७.७८ असे वाढलेले दिसते.
* भारतातील नागरी भागात राहणाऱ्यांची एकूण संख्या फक्त चीनचा अपवाद सोडता इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे.
* १९५१ नंतर एकूण लोकसंख्या २.८४ पट वाढली असली तरीही नागरी लोकसंख्या मात्र ४.५८ पट वाढली आहे. नागरीकरणाचा दर अधिक असल्याचे स्पष्ट होते.
* शहरांची लोकसंख्या १९६१ साली २७०० होती. ती २००१ साली बदलल्याने ५,१०० झाली.
* नागरीकरणाबाबत विविध राज्यांच्या तौलनिक स्थितीत विशेष फरक दिसतो. १९८१ ते १९९१ या दशकात ओरिसा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, व राजस्थान या राज्यात नागरीकरणाचा वेग अधिक दिसतो.
* एकूण नागरी लोकसंख्येपैकी ३५% लोकसंख्या महाराष्ट्र, गुजरात, आणि तामिळनाडू येथे केंद्रित झाली आहे.
* नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे औद्योगीकीकरणासाठी आणि कृषी विकासासाठी करण्यात आलेली सार्वजनिक गुंतवणूक आहे.
* नागरीकरणाचा दर २०१०-१५ या काळासाठी २.४% अभिप्रेत आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा