चलो दिल्ली घोषणा
* आझाद हिंदी सेना या सेनेमध्ये जवळपास ४० हजार सैनिकांचा समावेश असून मोहनसिंग हे ह्या फौजांचे सेनापती होते.
* परंतु १९४३ मध्ये इंग्रजांच्या नजरकैदेतून सुटून सुभाष चंद्र बोस जपानला आल्यानंतर पुढील काळात आझाद हिंद सैनिकांनी सुभाष बाबुना नेताजी हि पदवी दिली.
* १९४३ मध्ये नेताजींनी हंगामी सरकार स्थापन केले. व आपल्या फौजेला हिंदुस्थानच्या स्वतंत्र्यासाठी चलो दिल्ली असा आदेश दिला.
* आपल्या सेनेमध्ये नेहरू ब्रिगेड, गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड अशा तीन ब्रिगेड तयार केल्या.
* १८ ऑगष्ट १९४५ मध्ये टोकियो कडे विमानाने जात असताना या विमानाचा अपघात होत असताना ते ठार झाले.
* आझाद हिंदी सेना या सेनेमध्ये जवळपास ४० हजार सैनिकांचा समावेश असून मोहनसिंग हे ह्या फौजांचे सेनापती होते.
* परंतु १९४३ मध्ये इंग्रजांच्या नजरकैदेतून सुटून सुभाष चंद्र बोस जपानला आल्यानंतर पुढील काळात आझाद हिंद सैनिकांनी सुभाष बाबुना नेताजी हि पदवी दिली.
* १९४३ मध्ये नेताजींनी हंगामी सरकार स्थापन केले. व आपल्या फौजेला हिंदुस्थानच्या स्वतंत्र्यासाठी चलो दिल्ली असा आदेश दिला.
* आपल्या सेनेमध्ये नेहरू ब्रिगेड, गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड अशा तीन ब्रिगेड तयार केल्या.
* १८ ऑगष्ट १९४५ मध्ये टोकियो कडे विमानाने जात असताना या विमानाचा अपघात होत असताना ते ठार झाले.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा