* मानवी मुल्यांचा विकास - शिक्षणातून समता, बंधुता, स्वतंत्र हि महत्वाची मानवी मुल्य विकसित झाली.
* अंधश्रद्धा घटतात - शिक्षणाचा परिणाम म्हणून ज्याबाबत कार्यकारणभाव माहित नव्हते ते माहित होतात व त्यातून अंधश्रद्ध घटते.
* वैज्ञानिक दृष्टीकोन - शिक्षणाच्या प्रसारातून वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित झाला आहे.
* राजकीय जागृती - शिक्षणाचा एक महत्वाचा सामाजिक परिणाम म्हणजे जनतेच्या राजकीय जाणीव वृद्धिगत होते.
* अनिष्ट प्रथा बंद - शैक्षणिक प्रसारातून सतीची पद्धत, बालविवाह बळी देण्याची पद्धत अशा समाजविघातक पद्धती बंद झालेल्या दिसतात.
* सामाजिक जाणीव - विविध सामाजिक प्रश्नाबाबत जाणीव निर्माण झालेली दिसते.
* सांस्कृतिक वारसा जतन - शिक्षणामुळे आपण आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा समजून घेवू शकतो. व पुढे हस्तांतरित करू शकतो.
* अंधश्रद्धा घटतात - शिक्षणाचा परिणाम म्हणून ज्याबाबत कार्यकारणभाव माहित नव्हते ते माहित होतात व त्यातून अंधश्रद्ध घटते.
* वैज्ञानिक दृष्टीकोन - शिक्षणाच्या प्रसारातून वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित झाला आहे.
* राजकीय जागृती - शिक्षणाचा एक महत्वाचा सामाजिक परिणाम म्हणजे जनतेच्या राजकीय जाणीव वृद्धिगत होते.
* अनिष्ट प्रथा बंद - शैक्षणिक प्रसारातून सतीची पद्धत, बालविवाह बळी देण्याची पद्धत अशा समाजविघातक पद्धती बंद झालेल्या दिसतात.
* सामाजिक जाणीव - विविध सामाजिक प्रश्नाबाबत जाणीव निर्माण झालेली दिसते.
* सांस्कृतिक वारसा जतन - शिक्षणामुळे आपण आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा समजून घेवू शकतो. व पुढे हस्तांतरित करू शकतो.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा