भारताचा विकास दर २०१८-१९ मध्ये ७.३% राहणार वर्ल्ड बँकेचा अंदाज - १७ एप्रिल २०१८
* जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षात २०१८-१९ भारताचा विकास दर ७.३% राहण्याचा अंदाज केला आहे. जागतिक बँकेच्या मते, भारतीय अर्थव्यवस्था जीएसटी लागू झाल्यानंतर आलेल्या अल्पकाळातील घसरणीतून बाहेर आली आहे.
* त्याच्या मते, आर्थिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये भारताचा विकास दर ७.५% राहणार जागतिक बँकेच्या या अहवालामुळे भारताला दिलासा मिळण्याची शक्यता आहे .
* अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेमुळे केलेल्या सुधारणांमुळे या क्षेत्राने [दक्षिण आशिया] जगातील सर्वात वेगाने वाढण्याचा दर्जा पुन्हा मिळविला आहे. भारताचा आर्थिक विकास दर २०१७ मध्ये ६.७५ वाढून २०१८ मध्ये ७.३ होऊ शकतो.
* वैयक्तिक गुंतवणूक तसेच सुधारणेमुळे यात निरंतर वाढ होण्याची अपेक्षा आहे. देशाचा वृद्धी दर २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये ७.५% होईल.
* भारताला जागतिक वाढीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक आणि निर्यात सल्लाही देण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या मते जीएसटी लागू झाल्यामुळे भारतातील अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडला होता.
* आता अर्थव्यवस्था यातून बाहेर पडत असून आर्थिक वर्ष २०१९ मध्ये विकास दर ७.४ टक्क्यापर्यंत पोहोचू शकते. दरम्यान जागतिक बँकेने वैयक्तिक गुंतणुकीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
* भारताला आपला रोजगार दर कायम ठेवण्यासाठी वर्षाला ८१ लाख रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे. या अहवालानुसार प्रत्येक महिन्याला १३ लाख नवीन लोक काम करण्याच्या वयात प्रवेश करतात.
* जागतिक बँकेचे दक्षिण आशियाई विभागाचे प्रमुख अर्थतज्ञ मार्टिन रामा म्हणाले की वर्ष २०१५ पर्यंत दर महिन्याला १८ लाखाहून अधिक लोक काम करण्याच्या वयात येतील. त्यांच्या मते आर्थिक वृद्धीमुळे नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतील.
* जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षात २०१८-१९ भारताचा विकास दर ७.३% राहण्याचा अंदाज केला आहे. जागतिक बँकेच्या मते, भारतीय अर्थव्यवस्था जीएसटी लागू झाल्यानंतर आलेल्या अल्पकाळातील घसरणीतून बाहेर आली आहे.
* त्याच्या मते, आर्थिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये भारताचा विकास दर ७.५% राहणार जागतिक बँकेच्या या अहवालामुळे भारताला दिलासा मिळण्याची शक्यता आहे .
* अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेमुळे केलेल्या सुधारणांमुळे या क्षेत्राने [दक्षिण आशिया] जगातील सर्वात वेगाने वाढण्याचा दर्जा पुन्हा मिळविला आहे. भारताचा आर्थिक विकास दर २०१७ मध्ये ६.७५ वाढून २०१८ मध्ये ७.३ होऊ शकतो.
* वैयक्तिक गुंतवणूक तसेच सुधारणेमुळे यात निरंतर वाढ होण्याची अपेक्षा आहे. देशाचा वृद्धी दर २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये ७.५% होईल.
* भारताला जागतिक वाढीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक आणि निर्यात सल्लाही देण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या मते जीएसटी लागू झाल्यामुळे भारतातील अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडला होता.
* आता अर्थव्यवस्था यातून बाहेर पडत असून आर्थिक वर्ष २०१९ मध्ये विकास दर ७.४ टक्क्यापर्यंत पोहोचू शकते. दरम्यान जागतिक बँकेने वैयक्तिक गुंतणुकीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
* भारताला आपला रोजगार दर कायम ठेवण्यासाठी वर्षाला ८१ लाख रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे. या अहवालानुसार प्रत्येक महिन्याला १३ लाख नवीन लोक काम करण्याच्या वयात प्रवेश करतात.
* जागतिक बँकेचे दक्षिण आशियाई विभागाचे प्रमुख अर्थतज्ञ मार्टिन रामा म्हणाले की वर्ष २०१५ पर्यंत दर महिन्याला १८ लाखाहून अधिक लोक काम करण्याच्या वयात येतील. त्यांच्या मते आर्थिक वृद्धीमुळे नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतील.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा