
* राज्यात २०१५-१६ मध्ये
२३ लाख ११ हजार नवीन वाहनांची नोंद आरटीओ कडे आहे. त्यानंतर एप्रिल ते मे २०१६ पर्यंत आणखी ३ लाख ९५ हजारांची वाहनांची भर पडली.
* तर राज्याचा क्षेत्रनिहाय विचार केला तर पहिला अनुक्रमे पुणे क्षेत्र ५८ लाख वाहने, मुंबई दुसरा क्रमांक, ठाणे वसई कल्याण वाशी या क्षेत्राचा तिसरा ३२ लाख ५० हजार एवढ्या वाहनांची संख्या आहे.
* गेल्या दोन ते अडीच वर्षात साधारणपणे वाहन नोंदणीत ९ ते १० टक्के वाढ झाली आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा