समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन - ३ एप्रिल २०१८
* ज्येष्ठ समाजवादी नेते, उत्तम वक्ते, सापेक्षी व व्यासंगी अभ्यासक माजी गृह मंत्री भालचंद्र सदाशीव उर्फ भाई वैद्य वय ९० यांचे निधन झाले.
* कुशाग्र बुद्धिमत्तेचे भाई वयाच्या ९० व्या राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय होते. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी ब्रिटिशांविरोधात [चले जाव] चळवळीत सहभाग घेतला होता.
* १९४६ मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाने प्रवेश केला. १९५५ मध्ये गोवा आंदोलनतही त्यांनी सहभाग घेतला होता. १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तीन आठवडे त्यांनी तुरुंगवास भोगला.
* १९७४-७५ दरम्यान ते पुणे महापालिकेचे सदस्य होते. पुलोदच्या सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून दिड वर्षे प्रशासन १९७८-८० सांभाळले.
* ज्येष्ठ समाजवादी नेते, उत्तम वक्ते, सापेक्षी व व्यासंगी अभ्यासक माजी गृह मंत्री भालचंद्र सदाशीव उर्फ भाई वैद्य वय ९० यांचे निधन झाले.
* कुशाग्र बुद्धिमत्तेचे भाई वयाच्या ९० व्या राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय होते. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी ब्रिटिशांविरोधात [चले जाव] चळवळीत सहभाग घेतला होता.
* १९४६ मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाने प्रवेश केला. १९५५ मध्ये गोवा आंदोलनतही त्यांनी सहभाग घेतला होता. १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तीन आठवडे त्यांनी तुरुंगवास भोगला.
* १९७४-७५ दरम्यान ते पुणे महापालिकेचे सदस्य होते. पुलोदच्या सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून दिड वर्षे प्रशासन १९७८-८० सांभाळले.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा